Month: February 2022

जागतिक राजकारणात रशियाची बाजी

युक्रेनच्या मुद्द्यावर संघर्ष शिगेला पोहोचला आहे. ही परिस्थिती दीर्घकालीन शस्त्रसंघर्षाची द्योतक आहे. आता प्रश्न केवळ एवढाच आहे की, हा संघर्ष युक्रेनच्या भूमीपुरता मर्यादित राहणार की युरोपभर पसरणार? या प्रश्नाचे उत्तर पुतीन यांच्याकडे नसून ते अमेरिकेच्या नेतृत्वात ‘नाटो’ कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतो, त्यात दडले आहे. रशिया आणि अमेरिका व तिचे पश्चिमी मित्रदेश यांच्यात युक्रेनच्या मुद्द्यावर संघर्ष …

जागतिक राजकारणात रशियाची बाजी Read More »

QUORA – परिमल माया सुधाकर

  दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ विषयात पदव्युत्तर पदवी आणि चीनच्या अंतर्गत घडामोडींसंबंधी विशेष अभ्यास. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मागोवा घेणारे ‘भोवताल’ हे पुस्तक प्रकाशित. विविध दैनिके आणि नियतकालिकांमधून लिखाण. चीनने सातत्याने भारत विरोधी भूमिका घेण्याची कारणे कोणती? भारताने बेल्ट व रोड इनिशिएटीव्स (बी.आर.आय.) मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आणि भुटान ला यांत सहभागी होऊ …

QUORA – परिमल माया सुधाकर Read More »

राज ठाकरेंसारखं सत्य इतरांना का बोलता येत नाही?

  राज ठाकरे तुफान सुटले आहेत. त्यांच्या प्रत्येक सभेनंतर नव्या सभांसाठीच्या मागणीत वाढ होते आहे. सामाजिक माध्यमांमध्ये त्यांच्या भाषणातील दाखलेच्या दाखले, क्लिप्सच्या क्लिप्स धुमाकूळ घालत आहेत. भाजप-शिवसेना युतीला त्यांचा प्रतिवाद करणे कठीणच नाहीतर अशक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल हरिसालच्या मुद्द्यावर सावरासावर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची जी फटफजिती झाली, ती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीही कुणाचीही झाली नव्हती! हरिसालच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी …

राज ठाकरेंसारखं सत्य इतरांना का बोलता येत नाही? Read More »

सनातनी, हिंदुत्व, हिंदू आणि भारतीयत्व

सन १९९६ मध्ये प्रा. डॉ. कांचा इलैय्या यांनी ‘Why I am not a Hindu?’ या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित केले होते. याच सुमारास आज भारतीय जनता पक्षाचे लोकसभा खासदार असलेले डॉ. उदित राज यांनी त्यांचे पूर्वीचे नाव डॉ. रामराज त्यागत शेकडो अनुयायांसह बुद्ध धर्मात प्रवेश केला होता. या दोघांनीही अगदी नवे असे काहीच केले नव्हते, तर …

सनातनी, हिंदुत्व, हिंदू आणि भारतीयत्व Read More »

सत्याची मोडतोड हेच ज्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवावी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवडणूक अर्ज भरण्याच्या तारखेत बदल करत मुंबईला प्रचार सभा घेतली. त्यांच्या मुंबईच्या भाषणात तीन बाबी ठळकपणे जाणवल्यात. एक, मध्यमवर्गाची वारेमाप स्तुती; दोन, पोलीस कर्मचाऱ्यांवर स्तुतिसुमने; आणि तीन, पुलवामा-बालाकोट या शब्दांचा अनुल्लेख! मुंबईच्या सभेत मोदींनी ना गरीब मतदारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मते मागितली, ना आपण स्वत: कशी गरिबी अनुभवली आहे यावर ते बोलले. …

सत्याची मोडतोड हेच ज्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवावी? Read More »

नरेंद्र मोदींच्या दिग्विजयाचे ‘खलनायक’!

स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच एका गैर-काँग्रेसी सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा बहुमत प्राप्त केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी केवळ नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास व्यक्त केलेला नाही, तर मोदी सरकारला जाहीर आव्हान देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांवर व नेत्यांवर अविश्वास व्यक्त केला आहे. याच वेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय …

नरेंद्र मोदींच्या दिग्विजयाचे ‘खलनायक’! Read More »

काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील का?

यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालांनी काँग्रेसच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा ‘काँग्रेस-मुक्त भारत’ आपले राजकीय उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘काँग्रेस-मुक्त भारता’चा मुद्दा उगाळला होता. २०१९ च्या निवडणूक प्रचारात मोदींनी मुंबईच्या सभेत पहिल्यांदा देश ‘काँग्रेस-मुक्त’ होत असल्याचं सूतोवाच करत लोकसभेत या पक्षाला ५० जागाही …

काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील का? Read More »

मागील पाच वर्षांत मोदी सरकारची कामगिरी घोर निराशाजनक ठरली आहे, कलम ३७० रद्द केल्याने त्यात फरक पडण्याची सुतमात्र शक्यता नाही!

२०१६मध्ये पाकिस्तानधार्जिण्या अतिरेक्यांनी आधी पठाणकोट व नंतर उरी इथे लष्करी छावण्यांवर हल्ले करत भारतीय जवानांच्या हत्या केल्या. त्यानंतर मोदी सरकारने ‘सर्जिकल स्ट्राइक’चा पट मांडला. त्यापूर्वी या प्रकारच्या कारवायांना ‘क्रॉस-बॉर्डर रेड’ म्हणण्यात येत असे. मात्र मोदी सरकारने ‘क्रॉस-बॉर्डर रेड’ला ‘सर्जिकल स्ट्राइक’ या नावाने जल्लोषात साजरे केले. हा जल्लोष एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की, आता काश्मीरमधील दहशतवाद्यांचा …

मागील पाच वर्षांत मोदी सरकारची कामगिरी घोर निराशाजनक ठरली आहे, कलम ३७० रद्द केल्याने त्यात फरक पडण्याची सुतमात्र शक्यता नाही! Read More »

‘नागरिकत्व (संशोधन) विधेयक’ पारित होवो-न होवो, ईशान्येकडील परिस्थिती अधिकाधिक स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. NRCमध्ये समावेश न झालेल्यांचे भवितव्य अधांतरी आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार, ४ डिसेंबर रोजी नागरिकत्व (संशोधन) विधेयकाला नव्याने मान्यता दिली. हे विधेयक आता संसदेत मांडण्यात येईल. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर भारतीयत्वाच्या मूळ संकल्पनेलाच मुरड बसणार आहे. त्यामुळे खरे तर या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सदनांसह, संसदेच्या संयुक्त समितीत आणि देशभरात विविध माध्यमांतून साधकबाधक चर्चा व्हायला हवी. खरे तर, २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारला हे विधेयक संसदेत पारित …

‘नागरिकत्व (संशोधन) विधेयक’ पारित होवो-न होवो, ईशान्येकडील परिस्थिती अधिकाधिक स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. NRCमध्ये समावेश न झालेल्यांचे भवितव्य अधांतरी आहे. Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger