Month: April 2019

BJP Continues To Face An Uphill Task In Maharashtra

  The party, which did very well in the state during the Modi wave in 2014, faces challenges not just in Vidarbha but also in Marathwada. The electoral battle in Maharashtra is getting intense and interesting. In the second phase of the polls held on April 18, many prestigious Lok Sabha seats were at stake …

BJP Continues To Face An Uphill Task In Maharashtra Read More »

जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण

१७ व्या लोकसभेचा प्रचार जसजसा रंगतो आहे, तसतशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाणीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बोली अधिकाधिक स्पष्टपणे ऐकावयास मिळते आहे. संघाच्या काश्मीर आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोन अत्यंत आवडत्या विषयांना हात घालत मोदी आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचारसभेची सुरुवात करत आहेत. उदाहरणार्थ, मोदींनी अहमदनगरच्या प्रचारसभेची सुरुवात ‘देशाला एक पंतप्रधान हवा आहे की दोन?’ अशी विचारणा …

जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण Read More »

जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण

१७ व्या लोकसभेचा प्रचार जसजसा रंगतो आहे, तसतशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाणीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बोली अधिकाधिक स्पष्टपणे ऐकावयास मिळते आहे. संघाच्या काश्मीर आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोन अत्यंत आवडत्या विषयांना हात घालत मोदी आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचारसभेची सुरुवात करत आहेत. उदाहरणार्थ, मोदींनी अहमदनगरच्या प्रचारसभेची सुरुवात ‘देशाला एक पंतप्रधान हवा आहे की दोन?’ अशी विचारणा …

जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण Read More »

It’s Advantage Congress In The First Phase In Maharashtra

The shift of the OBC Kunabis to the Congress, alongside tribal, Dalit and Muslim support, makes Vidarbha a tough battle for the BJP Powerful Union Minister and former President of BJP Nitin Gadkari may just scrape through on his Nagpur Lok Sabha seat. However, the last minute buildup against him indicates the waning of the …

It’s Advantage Congress In The First Phase In Maharashtra Read More »

पुण्यात राहुल गांधीमधला ‘शिक्षक’ जिंकला आणि ‘राजकारणी’ टिकला!

पाच एप्रिलच्या सकाळी राहुल गांधीने पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयीन युवकांसमोर भाषण ठोकण्याऐवजी त्याने प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले, किंबहुना शहरी तरुणांच्या मनातील शंका-कुशंकांना उत्तरे दिली. संपूर्ण कार्यक्रमावर काँग्रेसची छाप कुठेच नव्हती, ना काँग्रेसच्या नेते मंडळींची रेलचेल होती, ना राहुल गांधीचा कुठे जयजयकार होता! अर्धेअधिक विद्यार्थी राहुल काय बोलतो या उत्सुकतेने आले होते किंवा माध्यमांमध्ये …

पुण्यात राहुल गांधीमधला ‘शिक्षक’ जिंकला आणि ‘राजकारणी’ टिकला! Read More »

काँग्रेसचा मूळ डीएनए बदलता येणे शक्य नाही, याची राहुल गांधीला जाणीव झाली आहे!

  भारतीय राजकारणात कोणाची वेळ येईल आणि कोणाचा काळ येईल याची खात्री नसते. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीची अखेरची घटका जशी-जशी जवळ येते आहे, तसे तसे राहुल गांधी अधिकाधिक फॉर्ममध्ये येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रत्येक खेळी जेवढी अपेक्षेप्रमाणे घडते आहे, तेवढीच नवलाई राहुलच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या निर्णयांमध्ये येऊ लागली आहे. काँग्रेसच्या संघटनेची जमिनीवर काम करण्याची …

काँग्रेसचा मूळ डीएनए बदलता येणे शक्य नाही, याची राहुल गांधीला जाणीव झाली आहे! Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger