जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण

१७ व्या लोकसभेचा प्रचार जसजसा रंगतो आहे, तसतशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाणीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बोली अधिकाधिक स्पष्टपणे ऐकावयास मिळते आहे. संघाच्या काश्मीर आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोन अत्यंत आवडत्या विषयांना हात घालत मोदी आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचारसभेची सुरुवात करत आहेत. उदाहरणार्थ, मोदींनी अहमदनगरच्या प्रचारसभेची सुरुवात ‘देशाला एक पंतप्रधान हवा आहे की दोन?’ अशी विचारणा …

जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण Read More »

जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण

१७ व्या लोकसभेचा प्रचार जसजसा रंगतो आहे, तसतशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाणीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बोली अधिकाधिक स्पष्टपणे ऐकावयास मिळते आहे. संघाच्या काश्मीर आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोन अत्यंत आवडत्या विषयांना हात घालत मोदी आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचारसभेची सुरुवात करत आहेत. उदाहरणार्थ, मोदींनी अहमदनगरच्या प्रचारसभेची सुरुवात ‘देशाला एक पंतप्रधान हवा आहे की दोन?’ अशी विचारणा …

जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण Read More »

अपयशालाच ‘अभूतपूर्व यश’ म्हणून कुरवाळत बसले की, वारंवार पठाणकोट, उरी व पुलवामासारख्या घटना घडतात!

  भारतासह संपूर्ण जगात Valentine’s Day च्या रूपात प्रेमाचा उत्सव साजरा होत असताना पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांच्या वाहनावर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात शहीद झालेले ४२ सैनिक सदैव भारताला व जगाला दहशतवादी क्रूरतेची आठवण करत राहतील. प्रेम, जिव्हाळा व एकोप्याशी कायमचे शत्रुत्व असलेल्या दहशतवादी संघटनेने मुद्दामच १४ फेब्रुवारी या दिवसाची …

अपयशालाच ‘अभूतपूर्व यश’ म्हणून कुरवाळत बसले की, वारंवार पठाणकोट, उरी व पुलवामासारख्या घटना घडतात! Read More »

भाजपच्या काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्यामागे २०१९च्या लोकसभा निवडणुका कारणीभूत आहेत!

  काल जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपने काढता पाय घेत राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे प्रत्यक्षपणे मान्य केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षपद आणि महत्त्वाची अनेक मंत्रालये भाजपकडे होती. केंद्रात बहुमत, केंद्रातील सरकारकडे लष्कर व निम-लष्करी दलांचे नियंत्रण आणि राज्याच्या सत्तेत सहभाग असताना जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची मोठी जबाबदारी भाजपकडे होती. राष्ट्रीय सुरक्षा व राष्ट्रीय एकात्मेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या …

भाजपच्या काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्यामागे २०१९च्या लोकसभा निवडणुका कारणीभूत आहेत! Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger