भाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत!

  ‘नाचता येईना आंगण वाकडे’ अशी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची स्थिती झाली आहे. आपल्याच सरकारच्या कारकिर्दीत तुरुंगातून सोडून दिलेल्या मसूद अझरला वठणीवर आणता येईना, कारण तर म्हणे नेहरूंची चूक! जवाहरलाल नेहरूंच्या काळात आज सत्तेत असलेल्या पक्षाला भारतीय मतदारांनी सातत्याने घरी बसवले होते, याचा राग भाजपच्या अंतर्मनात खोलवर रुजलेला आहे. खरे तर …

भाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत! Read More »