परिमल माया सुधाकर

भविष्यातील भारत ‘भगव्या राष्ट्रवादा’वर आधारित असेल की, ‘सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रवादा’वर उभारलेला असेल, याची लढाई २०२० मध्ये लढली जाणार आहे!

सरलेल्या वर्षात, म्हणजे २०१९ मध्ये, राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. एक वर्षापूर्वी ज्या प्रकारची परिस्थिती देशात होती, जवळपास तशीच परिस्थिती २०२०मध्ये प्रवेश करताना आहे. फरक एवढाच आहे की, यंदा लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या नाहीत. २०१९च्या एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीने देश उजव्या विचारसरणीच्या दिशेने ठामपणे झुकला असल्याच्या वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र, उजव्या बहुसंख्याकवादी …

भविष्यातील भारत ‘भगव्या राष्ट्रवादा’वर आधारित असेल की, ‘सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रवादा’वर उभारलेला असेल, याची लढाई २०२० मध्ये लढली जाणार आहे! Read More »

मृगजळ की नवसर्जनाची संधी?

मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनतर, भारतीय राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनतर, भारतीय राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही शक्यता भारतीय राजकारण डाव्या कुशीवर वळण्याची किंवा अधिकच उजव्या दिशेला सरकण्याची नसून, एकीकडे प्रादेशिक पक्ष आणि दुसरीकडे काही राष्ट्रीय आकांक्षांच्या रूपातील प्रादेशिक …

मृगजळ की नवसर्जनाची संधी? Read More »

गेल्या दशकाच्या अस्वस्थ नोंदी

सध्या जगाचाच कौल उदारमतवादी लोकशाहीकडून लोकानुनयी अधिकारशाहीकडे झुकलेला दिसतो आहे. विविध देशांतील सत्तेचा आढावा घेतल्यास हे चित्र दिसते. ज्या जागतिकीकरण व उदारमतवादी लोकशाहीची मांडणी १९९१नंतर करण्यात आली होती, त्याची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. या धोरणांत बदल न झाल्यास, पुढील दशकही लोकानुनयी अधिकारशाहीचे असेल. जागतिक स्तरावर २०११ ते २०२०चे दशक हे लोकानुनयी अधिकारशाहीचा पुरस्कार करणारे होते. …

गेल्या दशकाच्या अस्वस्थ नोंदी Read More »

असे कसे नेहरु? जसे-तसे मोदी!

नरेंद्र मोदी यांचे चीन धोरण पूर्णपणे भारताच्या अंगलट आले आहे. पंडीत नेहरूंना आलेल्या अनुभवानंतर प्रत्येकच भारतीय पंतप्रधानांनी फुंकर मारत ताक प्यायले आहे. याला अपवाद ठरले मोदी! परिणामी आज भारतापुढे दोन नवी मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. एप्रिल २०२० पासून भारत व चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वाढत असलेल्या तणावाचे रुपांतर १५-१६ जुन रोजी प्रत्यक्ष संघर्षात …

असे कसे नेहरु? जसे-तसे मोदी! Read More »

मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणा समोरील आव्हानं कोणती? परिमल माया सुधाकर

वाजपेयी आणि मनमोहन सरकार प्रमाणे चीन शी संबंध ठेवण्यात मोदी कमी पडले का? चीनच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात मोदींकडे काय योजना आहे? गेल्या 6 वर्षात मोदी सरकारच्या धोरणामधील उद्दिष्ट पूर्ण झाली का? यासह मोदीचं भारताशेजारील देशांकडे दुर्लक्ष का झालं? पाहा ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट’चे प्रमुख परिमल माया सुधाकर यांनी केलेलं वस्तुनिष्ठ विश्लेषण

चीनने भारताची खोडी का काढली? | Parimal Maya Sudhakar | EP 2/2

भारताचं अमेरिकेच्या जवळ असणं हे चीनला नको आहे का? चीन नेपाळचा भारताविरुद्ध वापर करून घेतोय का? नेपाळ भारत संबंध का बिघडले? भारताच्या परराष्ट्र धोरणात चुका झाल्या आहेत का? तात्कालिक आणि दीर्घकालीन कोणते धोरण भारतने स्वीकारायला हवे? चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तू बॉयकॉट करणं हा मार्ग असू शकतो का? भारत चीन यांच्या आत्ताच्या वादावरून युद्ध होण्याची …

चीनने भारताची खोडी का काढली? | Parimal Maya Sudhakar | EP 2/2 Read More »

चीनने भारताची खोडी का काढली? | Parimal Maya Sudhakar | EP 1/2

त्या रात्री नक्की काय घडलं? हा पूर्वनियोजित हल्ला होता का? हे भारत आणि चीन मधील विवादित क्षेत्र (LAC – line of actual control) नक्की काय आहे? अचानक चीन विस्तारवाद करण्याच्या मागे का लागला असेल? चीनच्या महासत्तेला भारत आव्हान देतो आहे का? आंतरराष्ट्रीय धोरण विश्लेषक परिमल माया सुधाकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger