Maharashtra Times

मृगजळ की नवसर्जनाची संधी?

मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनतर, भारतीय राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनतर, भारतीय राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही शक्यता भारतीय राजकारण डाव्या कुशीवर वळण्याची किंवा अधिकच उजव्या दिशेला सरकण्याची नसून, एकीकडे प्रादेशिक पक्ष आणि दुसरीकडे काही राष्ट्रीय आकांक्षांच्या रूपातील प्रादेशिक …

मृगजळ की नवसर्जनाची संधी? Read More »

पाण्याचे राजकारण धुमसते आहे!

  चीनच्या ब्रह्मपुत्रेवरील धरणांमुळे समस्या उभी राहण्याची शक्यता असली, तरी तूर्तास यावरून युद्ध करण्याची चीनची तयारी नाही आणि भारताला परवडणारे नाही. तिसरे महायुद्ध, जर झालेच तर, पाण्याच्या प्रश्नावरून लढले जाणार असे भाकीत अनेक सामरिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महासागरांवरील अधिकारांसह नदीच्या पाण्यावरील अधिकाराच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या देशांमध्ये उत्पन्न होणाऱ्या तंट्याचे रूपांतर महायुद्धात होईल असे ब्रह्मा चेलानीसारख्या …

पाण्याचे राजकारण धुमसते आहे! Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger