Narendra Modi

It’s Advantage Congress In The First Phase In Maharashtra

The shift of the OBC Kunabis to the Congress, alongside tribal, Dalit and Muslim support, makes Vidarbha a tough battle for the BJP Powerful Union Minister and former President of BJP Nitin Gadkari may just scrape through on his Nagpur Lok Sabha seat. However, the last minute buildup against him indicates the waning of the …

It’s Advantage Congress In The First Phase In Maharashtra Read More »

पुण्यात राहुल गांधीमधला ‘शिक्षक’ जिंकला आणि ‘राजकारणी’ टिकला!

पाच एप्रिलच्या सकाळी राहुल गांधीने पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयीन युवकांसमोर भाषण ठोकण्याऐवजी त्याने प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले, किंबहुना शहरी तरुणांच्या मनातील शंका-कुशंकांना उत्तरे दिली. संपूर्ण कार्यक्रमावर काँग्रेसची छाप कुठेच नव्हती, ना काँग्रेसच्या नेते मंडळींची रेलचेल होती, ना राहुल गांधीचा कुठे जयजयकार होता! अर्धेअधिक विद्यार्थी राहुल काय बोलतो या उत्सुकतेने आले होते किंवा माध्यमांमध्ये …

पुण्यात राहुल गांधीमधला ‘शिक्षक’ जिंकला आणि ‘राजकारणी’ टिकला! Read More »

काँग्रेसचा मूळ डीएनए बदलता येणे शक्य नाही, याची राहुल गांधीला जाणीव झाली आहे!

  भारतीय राजकारणात कोणाची वेळ येईल आणि कोणाचा काळ येईल याची खात्री नसते. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीची अखेरची घटका जशी-जशी जवळ येते आहे, तसे तसे राहुल गांधी अधिकाधिक फॉर्ममध्ये येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रत्येक खेळी जेवढी अपेक्षेप्रमाणे घडते आहे, तेवढीच नवलाई राहुलच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या निर्णयांमध्ये येऊ लागली आहे. काँग्रेसच्या संघटनेची जमिनीवर काम करण्याची …

काँग्रेसचा मूळ डीएनए बदलता येणे शक्य नाही, याची राहुल गांधीला जाणीव झाली आहे! Read More »

Making sense of Maharashtra’s political churn

Brewing unrest among intellectuals, Dalits and farmers can be electorally potent only if there is a closing of ranks Politics in Maharashtra is poised for a major churning in the near future. Social unrest is combined with the vacuum of politics, if not a political vacuum, throughout the state. No wonder that bitter partners of …

Making sense of Maharashtra’s political churn Read More »

कोशिश तुम्हारी जारी है, पर जेएनयु तुम पर भारी है!

  फेब्रुवारी २०१६ मध्ये दिल्लीस्थित अनेक इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या मदतीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठा(जेएनयु)विरुद्ध राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून युद्ध पुकारल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी एकूण ३२ विद्यार्थ्यांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाची चार्जशीट दिल्ली पोलिसांनी तयार केली. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्यामुळे दिल्ली पोलिस पूर्णपणे केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत – म्हणजे सरळ सरळ मोदी सरकारच्या कार्यक्षेत्रात- कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०१६ मध्ये राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवत …

कोशिश तुम्हारी जारी है, पर जेएनयु तुम पर भारी है! Read More »

१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे?

  २०१६ मधील ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पाकिस्तानवर काहीच परिणाम झाला नाही आणि नोटबंदीने प्रचंड फायदा होण्याऐवजी तोटाच मोठा झाला, या दोन वास्तवाची कबुली खुद्द सरकारनेच वेगवेगळ्या माध्यमांतून देऊ केली आहे. जे दोन मुद्दे मोदींनी आपल्या सरकारची सर्वोत्तम कामगिरी म्हणून मिरवले, त्याच आघाडीवर त्यांचे सरकार सपेशल अपयशी ठरल्याचे सर्वसामान्य जनतेला ज्ञात झाल्यावर आता आर्थिक ‘निकषावर’ १० टक्के …

१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे? Read More »

रात्र अजून वैऱ्याचीच आहे…

  २०१८ च्या अखेरीस आलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ‘जान’ आणली आहे. या निवडणूक निकालांनंतर, ‘मोदींना पर्याय कोण?’ हा प्रश्न विचारणारे आता नितीन गडकरींमध्ये ‘विकासपुरुष’ शोधू लागले आहेत. तीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आदल्या दिवसापर्यंत हे राजकीय पंडित मोदींनंतर, म्हणजे २०२४ मध्ये, योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान होणार, असे छातीठोकपणे सांगत होते. …

रात्र अजून वैऱ्याचीच आहे… Read More »

११ डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर त्याचा कुठेही जल्लोष नसेल!

मध्य प्रदेश विधानसभेसाठी २८ नोव्हेंबरला मतदान आटोपल्यानंतर राज्यात भयाण राजकीय शांतता पसरली आहे. मतमोजणीला अवकाश असल्याने सत्ताधारी पक्षाद्वारे मतदान यंत्रांमध्ये छेडछाड होत असल्याच्या थोड्या बातम्या व काही अफवा वगळता राज्यात निवडणूक निकालांच्या राजकीय परिणामांची चर्चा करण्यात फारसे कुणाला स्वारस्य दिसत नाही. भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यास शिवराजसिंह चौहान यांना लोकसभा निवडणुकीपर्यंतच मुख्यमंत्रीपद मिळणार आणि नरेंद्र …

११ डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर त्याचा कुठेही जल्लोष नसेल! Read More »

सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे!

  छोटी शहरे व मोठी गावे ही ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीची केंद्रे! आजूबाजूच्या पाच-पंचवीस-पन्नास छोट्या गावांना, तांड्यांना, वस्त्यांना आर्थिक चक्रात गुंफत स्वत:चे हित साधणारी ही छोटी शहरे व मोठी गावे तशी सामाजिक चर्चाविश्वात थोडी दुर्लक्षलेलीच आहेत. महात्मा गांधींच्या काळात जर भारत खेड्यांमध्ये वसलेला होता, तर आजच्या काळात तो खेड्यांएवढाच महानगरांमध्ये आणि स्वत:ला शहर म्हणण्यात धन्यता …

सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे! Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger