Congress

काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील का?

यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालांनी काँग्रेसच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा ‘काँग्रेस-मुक्त भारत’ आपले राजकीय उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘काँग्रेस-मुक्त भारता’चा मुद्दा उगाळला होता. २०१९ च्या निवडणूक प्रचारात मोदींनी मुंबईच्या सभेत पहिल्यांदा देश ‘काँग्रेस-मुक्त’ होत असल्याचं सूतोवाच करत लोकसभेत या पक्षाला ५० जागाही […]

काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील का? Read More »

For the Congress to survive, the old guard has to go

The Congress’ very future is at stake. If the party is serious about resurrecting itself, it has to summarily axe the old-timers. There is no time to waste The Indian National Congress’ manifesto for the 2019 election was titled ‘We Will Deliver’. Today, it’s more a question of “’Who Will Deliver’ for the Congress party?”.

For the Congress to survive, the old guard has to go Read More »

Faultline between Rahul Gandhi and Congress

In the past couple of years, Congress people and party-less anti-Modi people expected Rahul Gandhi to turn the tables against BJP. The 2019 Lok Sabha election results have created a peculiar situation for the Congress party. Rahul Gandhi has relinquished the president’s post, yet there is no one to shoulder the responsibility of the grand

Faultline between Rahul Gandhi and Congress Read More »

It’s Advantage Congress In The First Phase In Maharashtra

The shift of the OBC Kunabis to the Congress, alongside tribal, Dalit and Muslim support, makes Vidarbha a tough battle for the BJP Powerful Union Minister and former President of BJP Nitin Gadkari may just scrape through on his Nagpur Lok Sabha seat. However, the last minute buildup against him indicates the waning of the

It’s Advantage Congress In The First Phase In Maharashtra Read More »

पुण्यात राहुल गांधीमधला ‘शिक्षक’ जिंकला आणि ‘राजकारणी’ टिकला!

पाच एप्रिलच्या सकाळी राहुल गांधीने पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयीन युवकांसमोर भाषण ठोकण्याऐवजी त्याने प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले, किंबहुना शहरी तरुणांच्या मनातील शंका-कुशंकांना उत्तरे दिली. संपूर्ण कार्यक्रमावर काँग्रेसची छाप कुठेच नव्हती, ना काँग्रेसच्या नेते मंडळींची रेलचेल होती, ना राहुल गांधीचा कुठे जयजयकार होता! अर्धेअधिक विद्यार्थी राहुल काय बोलतो या उत्सुकतेने आले होते किंवा माध्यमांमध्ये

पुण्यात राहुल गांधीमधला ‘शिक्षक’ जिंकला आणि ‘राजकारणी’ टिकला! Read More »

काँग्रेसचा मूळ डीएनए बदलता येणे शक्य नाही, याची राहुल गांधीला जाणीव झाली आहे!

  भारतीय राजकारणात कोणाची वेळ येईल आणि कोणाचा काळ येईल याची खात्री नसते. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीची अखेरची घटका जशी-जशी जवळ येते आहे, तसे तसे राहुल गांधी अधिकाधिक फॉर्ममध्ये येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रत्येक खेळी जेवढी अपेक्षेप्रमाणे घडते आहे, तेवढीच नवलाई राहुलच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या निर्णयांमध्ये येऊ लागली आहे. काँग्रेसच्या संघटनेची जमिनीवर काम करण्याची

काँग्रेसचा मूळ डीएनए बदलता येणे शक्य नाही, याची राहुल गांधीला जाणीव झाली आहे! Read More »

Making sense of Maharashtra’s political churn

Brewing unrest among intellectuals, Dalits and farmers can be electorally potent only if there is a closing of ranks Politics in Maharashtra is poised for a major churning in the near future. Social unrest is combined with the vacuum of politics, if not a political vacuum, throughout the state. No wonder that bitter partners of

Making sense of Maharashtra’s political churn Read More »

प्रियंका गांधी हे ‘रामबाण अस्त्र’ काँग्रेसला फायद्याचे ठरेल?

  काँग्रेसच्या नव-नियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी पुढील तीन महिन्यांत राजकीयदृष्ट्या कितपत प्रभावी ठरतात, यांवर केंद्रात मे २०१९ मध्ये कोणते सरकार स्थानापन्न होणार हे निर्धारित होईल. किमान, काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असेल किंवा नाही हे बऱ्याच अंशी प्रियंका गांधींच्या कर्तृत्वावर अवलंबून असेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंकाला पूर्व उत्तर प्रदेशच्या ४० लोकसभा मतदार संघांची

प्रियंका गांधी हे ‘रामबाण अस्त्र’ काँग्रेसला फायद्याचे ठरेल? Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger