Sharad Pawar

नरेंद्र मोदींच्या दिग्विजयाचे ‘खलनायक’!

स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच एका गैर-काँग्रेसी सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा बहुमत प्राप्त केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी केवळ नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास व्यक्त केलेला नाही, तर मोदी सरकारला जाहीर आव्हान देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांवर व नेत्यांवर अविश्वास व्यक्त केला आहे. याच वेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय […]

नरेंद्र मोदींच्या दिग्विजयाचे ‘खलनायक’! Read More »

Déjà vu in Mumbai’s Politics

Today, the Maharashtra Navnirman Sena is offering an alternative political platform to Shiv Sena’s Hindutva politics. But we need to see how long Raj Thackeray’s new theatrics last, and how much of an impact it will create in the state’s politics. It is a déjà vu moment in Maharashtra’s politics, particularly in Mumbai. Raj Thackeray, in a

Déjà vu in Mumbai’s Politics Read More »

Two steps forward, one step back

On the outset, the ministry’s expansion seems to be successful, not only in striking a social and regional balance, but also in terms of posing a challenge to the BJP’s socio-organizational dominance. The long-awaited expansion of Maharashtra’s Uddhav Thackeray-led government happened without many surprises. The delay in the ministry’s expansion was not unexpected, as was

Two steps forward, one step back Read More »

Making sense of the Maharashtra mandate

The NCP has made a strong comeback in Pune district while denting the BJP-Shiv Sena alliance in Nashik district. The message from these verdicts is loud and clear – Prime Minister Modi’s speeches are no longer a game-changer. Prime Minister Narendra Modi conducted 9 election rallies in Maharashtra. All the locations were carefully chosen with

Making sense of the Maharashtra mandate Read More »

जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण

१७ व्या लोकसभेचा प्रचार जसजसा रंगतो आहे, तसतशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाणीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बोली अधिकाधिक स्पष्टपणे ऐकावयास मिळते आहे. संघाच्या काश्मीर आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोन अत्यंत आवडत्या विषयांना हात घालत मोदी आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचारसभेची सुरुवात करत आहेत. उदाहरणार्थ, मोदींनी अहमदनगरच्या प्रचारसभेची सुरुवात ‘देशाला एक पंतप्रधान हवा आहे की दोन?’ अशी विचारणा

जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger